शेतकऱ्यांसाठी परत एकदा आनंदाची लाट..! उद्यापासून या दोन योजनेचे सरसगट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

 शेतकऱ्यांसाठी परत एकदा आनंदाची बातमी आज या दोन योजनेचे सरसगट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार


Nuksaan bharpai anudan



हेही वाचा 👉पिक विमा भरलेल्याशेतकऱ्यांना सरसकट  हेक्टरी 13600 रुपये👈





शेतकऱ्यांसाठी परत एकदा आनंदाची बातमी आलेली आहे कारण आज पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ( bank account ) या दोन योजनेचे पैसे हे त्यांच्या खत्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे 


   

हेही वाचा 👉ई-पीक पाहणी’-2023 पिकाची नोंदणी कशी कराल👈

पहिली योजना आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे, ज्याच्यामुळे शेतकरींना प्रतिवर्ष ६००० रुपये सहाय्य मिळते. हे पैसे तीन हप्त्यात २०००-२००० रुपये प्रत्येकी शेतकरींच्या खात्यात जमा होतात. ही योजना 2018-19 मध्ये सुरू केली गेली होती. ही योजना केंद्र सरकारच्या कृषि संस्थेच्या सदस्यांसाठी महत्त्वाची आहे. ही योजना काय म्हणते? ही योजना म्हणजे केंद्र सरकारने शेतकरींना सन्मान देण्यासाठी सुरू केलेली एक प्रकल्प आहे. हे प्रकल्प मुख्यत: (1) शेतकरींना कमी किंमतीत मिळकत असलेल्या पिकांसाठी पुरस्कार मिळविण्यास मदत करते


   


या योजनेसाठी 15 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी बारा लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. शेतकरी ( farmer ) मित्रांना माहीत आहे की, गेल्या वेळी पंधरा लाख पात्र शेतकरी ( farmer ) होते, पण बारा लाख शेतकर्‍यांना हे ५०,००० प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.


   


परंतु जे उर्वरित तीन लाख शेतकरी ( farmer ) होते ते काही कारणास्तव या योजनेपासून वंचित राहिले ते पात्र होते परंतु काही त्रुटी आल्यामुळे ते या 50 हजार प्रोत्साहन अनुदान योजने पासून वंचित राहिले तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ( bank account ) हे पन्नासाचा प्रोत्साहन अनुदान ट्रान्सफर करण्यास सुरुवात झालेली आहे


  हेही वाचा 👉 ऐकरी 100टन ऊस उत्पादन 👈


दुसरी योजना ती म्हणजेमीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही यांनी पीक विमा मोहिमेसाठी वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्यातील सर्वाधिक नुकसान भरपाई मिळविणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कृषी भवन, लखनऊ येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषीमंत्र्यांनी खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022-23 साठी सर्वाधिक नुकसान भरपाई मिळविलेल्या विमाधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले 

   हेही वाचा 👉 राज्य शासनाची महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना👈


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने